आधुनिक बायोगॅसमुळे मिळणार सेंद्रिय शेतीला चालणा…!
February 5, 2025
इंदापूरः राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे ३० अॅाक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटीची तारीख आहे. असे असले तरी आघाडी आणि युती दोन्हींकडून अधिकृतरित्या जागावाटप करण्यात ...
Read moreDetailsनुकतीच महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखा रिपोर्टकार्डच्या माध्यमातून मांडला. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
Read moreDetailsपुरंदर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हेच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दुसरीकडे या मतदार संघातून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे ...
Read moreDetailsकालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर करीत निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, महायुतीचे जागा वाटप जाहीर करण्यात येणार ...
Read moreDetailsगेल्या काही दिवासांपासून राज्यात आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचे बोलले जात होते. त्या दृष्टीने राजकीय पक्षातील हालचालींना देखील वेग प्राप्त झाला होता. महायुती सरकाराने बैठका घेऊन राज्यात ...
Read moreDetails