” एक राखी देशसेवेत असणाऱ्या सैनिकांसाठी “टिटेघरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या
भोर : देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास , देश सेवा, राष्ट्रभक्ती, स्वाभीमान या...
Read moreDetails









