Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor- भोरमधील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप 1 day ago
Bhor – पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत वडगावडाळ येथील कातकरी समाजाच्या ३५ लाभार्थ्यांचा हक्काच्या घरात गृहप्रवेश
1 day ago
Bhor Breaking -एसटी बसचा प्रवास सुखकर कसा ? महुडे मार्गावर पुन्हा एसटी बसला अपघात ; साईटपट्टी वरून एसटी बस गटारात  2 days ago
भोर-राजगडमध्ये अनाथ व एकल बालकांसाठी ‘बालसंगोपन योजना शिबिर’; 13 जुलै रोजी नसरापूर येथे आयोजन 2 days ago
Bhor – भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन खोपडे , उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे  यांची बिनविरोध निवड 2 days ago
Next
Prev
Home वाई

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील मुलावर अन्याय करणारा

by Team Rajgad Publication
October 4, 2023
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाळा बंद करण्याचा शासन निर्णय तत्काळ रद्द करा ….. आरपीआची मागणी

वाई प्रतिनिधी| सुशील कांबळे

वाई: २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा. त्याऐवजी सरकारने ग्राम स्तरावर अधिक आधुनिक सुखं सुविधा पुरवून मुलांना बंद करण्याचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. अन्यथा शाळा नाही तर मत नाही अशी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा आरपीआय पक्षाने दिला आहे.

You might also like

Bhor- भोरमधील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप

Bhor – पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत वडगावडाळ येथील कातकरी समाजाच्या ३५ लाभार्थ्यांचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

Bhor Breaking -एसटी बसचा प्रवास सुखकर कसा ? महुडे मार्गावर पुन्हा एसटी बसला अपघात ; साईटपट्टी वरून एसटी बस गटारात 

यासंदर्भात पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी नारायणराव घोलप यांना निवेदन दिले असुन त्यामधे म्हंटले आहे की, कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये साहित्य सुविधा त्याच बरोबर मुलांची सर्वांगीण प्रगती यांचा अभाव असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे समूह शिक्षण (कॉम्प्लेक्स एज्युकेशन) ही नवी प्रणाली राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मात्र हा निर्णय वास्तविक स्वरूपात असफल ठरणार हे ग्रामीण भागातील जनतेचे मत आहे कारण हे सर्व करत असताना ज्या दुर्गम व इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आपण करत आहात त्या विध्यार्त्यांच्या वास्तविक जीवनात होत असणाऱ्या अडचणींना समोर ठेऊन घेण्यात आला आहे का ? हा सर्वात मोठा प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा आहे. दुर्गम भागात राहणारे आर्थिक दृष्ट्या सक्षम पालक आपल्या पाल्याला सर्वसुविधा असणाऱ्या शाळेमध्ये टाकण्यास समर्थ आहेत मात्र जे पालक सामान्य आहेत तेच पालक शाळा आपल्या गावात व परिसरात असावी अशी अपेक्षा करतात आणि ती वास्तविकतेला धरून आहे.

एका बाजूने दुर्गम भागात दळणवळणासाठी होत असणाऱ्या अडचणी सोडविण्यात शासन मोठ्या प्रमाण कमी पडत आहे दुर्गम भागात मोठ्या प्रमाणत शेतकरी व कामगार वर्ग राहतो जो यासाठी होणारा खर्च पेलू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार शासनाकडून करण्यात आलेला नाही पण तरीही हा निर्णय शासनाकडून घेण्यात येत आहे. ज्या जवळपास ६५००० शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याशाळांवर कोट्यवधींचा खर्च मागील अनेक वर्षात शासनाने केला आहे त्याच शाळांवर योग्य पद्धतीने खर्च व योग्य सुविधा शासनाकडून देण्यात आल्यास असत्या तर मोठ्या प्रमाणात पालक हा प्रायव्हेट व इतर खाजगी संस्थांच्या शाळांकडे आकर्षित झाला नसता. खरतर खाजगी शाळांमध्ये शिक्षक व शासकीय शाळांमधील शिक्षक यांच्या मध्ये असलेल्या गुणवत्ता मध्ये खूप फरक आहे. आज शासकीय शाळांमधील शिक्षक हा जास्त पगार घेत असेल तर त्याचे एकमेव कारण ही त्याच्यातील गुणवत्ता आहे मग त्याला योग्य पगार दिला जातोय पण त्याला योग्य शालेय सुविधा सुद्धा शासनाने देणे गरजेचे आहे म्हणजे बहुतांश पालक आपले पाल्य इतर ठिकाणी पाठवणाराच नाही मात्र यावर शासनाकडून ठोस उपाय योजना राबविल्या गेल्या नसल्यामुळे पालक वर्ग हा खाजगी शाळांकडून मागील अनेक वर्षात आकर्षित झाला आणि त्यास शासन व शासनाचे धोरण जबाबदार आहे.

अन्यथा भविष्यात “आम्हाला शाळा नाही तर तुम्हाला मत सुध्दा नाही”

महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्त्वाचा वाटा हा शासकीय शाळांचा आहे. सर्वाधिक गुणवान विद्यार्थी हे शासकीय शाळांमधून पुढे आले आहेत आणि त्याचे एकमेव कारण हे दर्जेदार शिक्षक आहेत आणि ही प्रक्रियाच थांबली तर सर्वसामान्य शेतकरी कामगार घटक हे शिक्षणापासून वंचीत राहणार यात काही शंका नाही.त्यामुळे शासनाने हा आदेश तत्काळ रद्द करावा व शाळांना सर्व सुविधा देत सक्षम करणारा नवा सुधारित आदेश तयार करावा ही विनंती.अन्यथा भविष्यात “आम्हाला शाळा नाही तर तुम्हाला मत सुध्दा नाही” हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला घ्यावा लागेल. असा इशारा अशोकराव गायकवाड यांनी दिला आहे.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

पुणे

Bhor- भोरमधील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप

July 11, 2025
ताज्या बातम्या

Bhor – पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत वडगावडाळ येथील कातकरी समाजाच्या ३५ लाभार्थ्यांचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

July 11, 2025
ताज्या बातम्या

Bhor Breaking -एसटी बसचा प्रवास सुखकर कसा ? महुडे मार्गावर पुन्हा एसटी बसला अपघात ; साईटपट्टी वरून एसटी बस गटारात 

July 10, 2025
भोर-राजगडमध्ये अनाथ व एकल बालकांसाठी ‘बालसंगोपन योजना शिबिर’; 13 जुलै रोजी नसरापूर येथे आयोजन
भोर

भोर-राजगडमध्ये अनाथ व एकल बालकांसाठी ‘बालसंगोपन योजना शिबिर’; 13 जुलै रोजी नसरापूर येथे आयोजन

July 10, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन खोपडे , उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे  यांची बिनविरोध निवड

July 10, 2025
ताज्या बातम्या

भोर -महुडे मार्गावर एसटी बसला अपघात ; साईटपट्टीवरून एसटी बस गटारात झाली पलटी

July 10, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

शपथविधीवेळी आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न झालेला; खडसेंबाबत अजित पवार गटाचा दावा

0

Bhor- भोरमधील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप

July 11, 2025

Bhor – पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत वडगावडाळ येथील कातकरी समाजाच्या ३५ लाभार्थ्यांचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

July 11, 2025

Bhor Breaking -एसटी बसचा प्रवास सुखकर कसा ? महुडे मार्गावर पुन्हा एसटी बसला अपघात ; साईटपट्टी वरून एसटी बस गटारात 

July 10, 2025
भोर-राजगडमध्ये अनाथ व एकल बालकांसाठी ‘बालसंगोपन योजना शिबिर’; 13 जुलै रोजी नसरापूर येथे आयोजन

भोर-राजगडमध्ये अनाथ व एकल बालकांसाठी ‘बालसंगोपन योजना शिबिर’; 13 जुलै रोजी नसरापूर येथे आयोजन

July 10, 2025

Recent News

Bhor- भोरमधील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप

July 11, 2025

Bhor – पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत वडगावडाळ येथील कातकरी समाजाच्या ३५ लाभार्थ्यांचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

July 11, 2025

Bhor Breaking -एसटी बसचा प्रवास सुखकर कसा ? महुडे मार्गावर पुन्हा एसटी बसला अपघात ; साईटपट्टी वरून एसटी बस गटारात 

July 10, 2025
भोर-राजगडमध्ये अनाथ व एकल बालकांसाठी ‘बालसंगोपन योजना शिबिर’; 13 जुलै रोजी नसरापूर येथे आयोजन

भोर-राजगडमध्ये अनाथ व एकल बालकांसाठी ‘बालसंगोपन योजना शिबिर’; 13 जुलै रोजी नसरापूर येथे आयोजन

July 10, 2025

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live