जे पाच वर्षात कधी गावात आले नाहीत, त्यांनी भागात आपलं तोंड कधी दाखवलं नाही ; असे आता पाच वर्षांनी येतील मते मागायला- विठ्ठल आवाळे
भोर - मागील काही वर्षात आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात असंख्य विकास कामे पूर्ण झाली आहेत, हा भाग धरणग्रस्त असल्याने भाटघर धरणग्रस्त नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत विकासकामांच्या जोरावर या...
Read moreDetails








