Purandhar जुन्या आठवणींना उजाळाः मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांनी साधला माजी विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे संवाद
सासवड: येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक पत्रलेखन दिनाचे औचित्य साधून शाळेच्या माजी विद्यार्थ्याना पत्र लिहिली आहेत. मोबाईलच्या युगात पत्रव्यवहार आज देखील महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना...
Read moreDetails