मुंबईः भटके विमुक्त आदिवासी संवादयात्रेची सांगता; अनेकांकडून कलाविष्कार सादर, शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना दिले विविध मागण्याचे निवेदन
मुंबई: भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने 23 सप्टेंबरला संवाद यात्रेचा समारोप येथील गोवंडीमध्ये पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील 5000 पेक्षा अधिक भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते. भटके विमुक्त...
Read moreDetails