विळखा दूषित पाण्याचाः वेळू येथील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक; सांडपाणी, शेणमिश्रित पाणी ओढ्यात सोडले जात असल्याचा आरोप
नसरापूर: नैसर्गिक प्रवाहामध्ये शेण मिश्रित पाणी मिसळल्यामुळे वेळू येथील जुने जाई वाडकरवाडी या वस्त्यांमधील नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत तसेच बोरवेल व विहिरीमधील पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे सुमारे ५०० ते ६००...
Read moreDetails






